Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे शिवसेनेसोबत येऊ शकत नाही” जलील यांच्या युतीच्या विधानाचा राऊतांनी घेतला समाचार

by Team Global News Marathi
March 19, 2022
in महाराष्ट्र
0
“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे शिवसेनेसोबत येऊ शकत नाही” जलील यांच्या युतीच्या विधानाचा राऊतांनी घेतला समाचार
ADVERTISEMENT

 

मुंबई | एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सोबत आघाडी करण्याची ऑफर दिली. एमआयएमने दिलेल्या या ऑफरवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, कुठली युती? कोणाबरोबर? महाराष्ट्रात तीन पक्षांचंच सरकार आहे आणि तीन पक्षांचंच सरकार राहणार. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत असे त्यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखविले होते.

ADVERTISEMENT

पुढे ते म्हणाले की, एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे ही अफवा आहे. भाजप – एमआयएमची छुपी युती एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तरप्रदेशात पाहिलं आहे. बंगालमध्ये पाहिलं आहे. जे भाजपसोबत छुप्या युतीने काम करत आहेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. एमआयएम भाजपची बी टीमच आहे हे उत्तरप्रदेशातील निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. जर त्यांना उत्तरप्रदेशात भाजपचा पराभव करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

‘महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी’

Next Post

अतुल भातखळकर यांनी साधला काँग्रेस पक्षावर निशाणा

Next Post
आशुतोष ठाकर यांनी राजीनामा देत आमदार भातखळकर यांच्यावर केले गंभीर आरोप

अतुल भातखळकर यांनी साधला काँग्रेस पक्षावर निशाणा

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group