Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“ही जगातली एकांडी घटना असावी” भातखळकर यांनी लगावला शिवसेनेला टोला

by Team Global News Marathi
June 23, 2022
in राजकारण
0
आशुतोष ठाकर यांनी राजीनामा देत आमदार भातखळकर यांच्यावर केले गंभीर आरोप
ADVERTISEMENT

 

एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर ३७ वर पोहोचल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही शिंदे गटात दाखल झाले आहेत.अशातच शिवसेनेचे दोन आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी हॉटेलमध्ये पोहोचले. जर शिंदे गटात 37 आमदार झाल्यास हा आकडा दोन तृतीयांश होईल आणि त्यानंतर पक्षांतरविरोधी कायदा शिंदे कॅम्पला लागू होणार नाही. एकनाथ शिंदे आधीच भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर ठाम आहेत.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

दरम्यान शिवसेनेच्या आमदारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी, असे अतुल भातखळकर म्हणाले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट हे चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही. इथे सूड, बंड आणि नाटक हेच सगळं आहे. शिवसेनेचे आमदार दीपक वसंत केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला होता. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास आपण मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज ते गुवाहाटीत दाखल झाले.

खरे तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे दीपक केसरकर यांनाही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, असे वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ त्यांचे सरकार गमावत नाहीत, तर त्यांचा पक्ष शिवसेनाही कमकुवत होत आहे. पहिल्या दोन तृतीयांश आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. आता काही खासदारही पक्ष सोडू शकतात, अशा बातम्या येत आहेत. खासदार राजेंद्र गावित, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या गोटात संशयाची सुई

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

Recent Posts

  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत पत्राचा केला विशेष उल्लेख

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group