Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वारंवार शौचास जाण्याचे सर्वात मोठे कारण काय ? वाचा

by Team Global News Marathi
February 15, 2022
in आरोग्य
0
वारंवार शौचास जाण्याचे सर्वात मोठे कारण काय ? वाचा
ADVERTISEMENT

 

मुंबई | हिवाळ्यात, काही लोकांचा दिवस पाणी पिण्यात आणि पुन्हा पुन्हा टॉयलेट जाण्यात निघून जातो. हिवाळ्यात ५-६ वेळा टॉयलेट(युरीन) जावं लागणं हे सामान्य आहे, पण जर पाणी कमी प्यायले गेले आणि तरीही वारंवार युरीनला जावं लागत असेल, तर या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची युरीन येण्याची परिस्थिती वेगळी असते. तरीही एका निरोगी व्यक्तीला दिवसातून ४ ते १० वेळा कधीही युरीनला जावे लागू शकत. टॉयलेटला जाण्यासाठी किती वेळ लागतो हे वय, औषधोपचार, मधुमेह, मूत्राशयाचा आकार यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. तर, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरच्या आठवड्यात वारंवार युरीनला जाणे सामान्य आहे.

ADVERTISEMENT

वारंवार शौचास जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मूत्राशय(युरिनरी ब्लेडर) )अतिक्रियाशील असणे आहे . त्यामुळे वारंवार युरीनला जावे लागते, मूत्राशयाची लघवी गोळा करण्याची क्षमता कमी झाल्यास किंवा दाब वाढल्यास थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही युरीन फार लवकर येते व काही वेळा ते धरून ठेवणे फार कठीण होऊन बसते.

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने
मधुमेहामध्ये पुन्हा पुन्हा युरीन येत राहते. विशेषत: टाईप-2 मधुमेह असलेल्यांना खूप त्रास होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की हा त्रास वाढतो. या वेळी युरीन करताना थोडी जळजळ देखील जाणवू शकते.

ADVERTISEMENT

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर या समस्येचा सामना करावा लागू शकतो. या अवस्थेत वारंवार युरीन येण्याबरोबरच करताना जळजळ होते आणि कधीकधी वेदनाही होतात.

किडनी इन्फेक्शन
कमी पाणी पिण्याचा किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. किडनीचा संसर्ग झाला तरी पुन्हा पुन्हा युरीन येत राहते. प्रत्येक वेळी जेव्हा युरीनला जाता तेव्हा जळजळ देखील वाढते, त्यामुळे काही समस्या आढळल्यास, नक्कीच चाचणी करा.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन चुकीचे, अतुल लोढेंनी लगावला राष्ट्रवादीला टोला

Next Post

कोण किती पाण्यात आहे हे यावरून सिध्द होतं” – सुप्रिया सुळे

Next Post
कृपया आम्हाला लसींचा पुरवठा करावा, सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी !

कोण किती पाण्यात आहे हे यावरून सिध्द होतं" - सुप्रिया सुळे

Recent Posts

  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत पत्राचा केला विशेष उल्लेख

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group