Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ’ – संजय राऊत

by Team Global News Marathi
July 8, 2022
in राजकारण
0
‘एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ’ – संजय राऊत
ADVERTISEMENT

 

शिवसेना नेते संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर आमदार आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एक, दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपली असं म्हणता येणार नाही. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ लवकरच दूर होईल. शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील, असा दावा राऊत यांनी केला आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्ह उद्धव ठाकरे की शिंदे गटाकडे जाणार?

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

संजय राऊतांनी केलं मोठं विधान पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमाने कामाला लागली आहे आणि लवकरच ती खूप पुढे गेलेली दिसेल, असंही राऊत म्हणाले. दरम्यान नाशिकमधील नगरसेवक आपल्यासोबतच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या बैठकीला अर्ध्याहून अधिक नगरसेवक गैरहजर होते. मात्र सगळे नगरसेवक सकाळी मला भेटले.

ADVERTISEMENT

काहींना कार्यक्रमांना तर काहींना लग्नाला जायचं होतं. त्यामुळे ते आले नाहीत, असं राऊत म्हणाले. यासोबतच शिंदे गटात गेलेले आता नगरसेवक नाहीत. ठाणे, नवी मुंबईत आमचेच नगरसेवक येतील. शिवसेना अजूनही भक्कम आहे. नाशिकमध्ये भगवाच फडकणार. नाशिक नेहमी बाळासाहेबांच्या पाठिशी राहीलं आहे. आजही नाशिक शिवसेनेसोबत आहे, असा दावाही त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

सांगली-कोल्हापुरातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next Post

दिलासादायक | तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द

Next Post
भाजपाकडून नालेसफाईची पोलखोल – ‘जागो आयुक्त प्यारे’ – प्रभाकर शिंदे

दिलासादायक | तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द

Recent Posts

  • शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group