Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत, मनसेने लगावला टोला

by Team Global News Marathi
November 4, 2022
in राजकारण
0
राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला शेगावात जंगी सभा, इतके नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ 6 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान मनसेकडून सुद्धा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करण्यात आली आहे.’देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत’ अशा शब्दात मनसेचे नेते प्रकाश महाजन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

महाजन म्हणाले की, भरात जोड यात्रा असं काँग्रेसने नावं कसं दिलं मला माहित नाही. कारण काँग्रेसच्या राजकीय धोरणामुळे भारताची फाळणी झाली हे कटू सत्य आहे. पण आज तीच काँग्रेस भारत जोडो यात्रा करते, तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय आहे. पुन्हा बांगलादेश आपल्यात मिसळायचं आहे का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु असून, पक्षाचे नेते आता चालण्याचा सराव करतायत. कारण हे नेते कधी चाललेच नाही असा टोलाही महाजन यांनी लगावला.

पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येणार असल्याने काँग्रेसचे हेवी वेट नेते आता सकाळी उठून व्यायाम करतायत. नाना पटोले सारखे नेते चालण्याचा सराव करतायत. तिकडे अशोक चव्हाण चालतायत आणि नाना पटोले इकडे योगासने करतायत. यांना फक्त स्वतःचा पक्ष वाचवण्याचं पडलं असून, जनतेच्या सुखदुःखाशी काहीही देणघेण नाही असा टोला सुद्धा लगावला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
गुजरात निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसणार; अनेक नागरिक भाजपवर नाराज ?

गुजरात निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसणार; अनेक नागरिक भाजपवर नाराज ?

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group