Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला

by Team Global News Marathi
April 5, 2022
in महाराष्ट्र
0
चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला
ADVERTISEMENT

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालेली असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे केली.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांना त्यांच्या बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे जमा करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. शिवाय कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हा गैरप्रकार असून याप्रकरणी आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या या विधानाचा पटोले यांनी सोमवारी समाचार घेतला.

ADVERTISEMENT

भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर भाजपची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भाजपने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्याने भाजप ईडीच्या आश्रयाला गेल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर’

Next Post

मुंबई मनपाच्या इलेक्ट्रिक बस खरेदी कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

Next Post
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपवल्याशिवाय राहणार नाही, भाजपच्या या नेत्याने दिले आवाहन !

मुंबई मनपाच्या इलेक्ट्रिक बस खरेदी कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

Recent Posts

  • मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद
  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका
  • छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;
  • “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”
  • “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया ; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group