Monday, April 15, 2024

कृषी

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी

 बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राजेंद्र  राऊत यांची मागणी     बार्शी: मागील काही दिवसांपासून बार्शी तालुक्यात...

Read more

शेतकऱ्यांनो! पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे करावे लागेल

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गंभीर बाब म्हणजे यामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून लाखो...

Read more

राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबई । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सोमवारी रात्रीच राज्यातील...

Read more

उजनीतून 30 हजार तर वीरमधून 54 हजार क्युसेकचा विसर्ग,धरणक्षेत्रात पावसाचा जोर

पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 30  हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडले...

Read more

बार्शी शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार  पाऊस 

बार्शी :  बार्शी शहर व तालुक्यात विविध ठिकाणी तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असून रविवारीही तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस...

Read more

उजनीतून 25 हजार क्युसेक पाणी भीमेत सोडले

पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 25 हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडले...

Read more

मॉन्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला;15 ते 20 ऑक्टोबर पर्यत पाऊस पडणार

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ९) पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा यंदा...

Read more

बार्शी शहर व परिसरात धुवांधार पाऊस, बळीराजा सुखावला

बार्शी : बार्शी शहर परिसरात आज दुपारच्या सुमारास हस्त नक्षत्राचा वीजेच्या कडकडाटासह सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ धुवाँधार पाऊस झाला....

Read more

सावधान ; 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई । 7 ते 12 ऑक्टोबर...

Read more

राज्यात मान्सूनचा अजून १५ दिवस ठिय्या; यंदा सर्वाधिक लांबलेला मुक्काम

पुणे : यंदा मॉन्सूनने आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले आहेत. यंदाचा मॉन्सून हंगामात २५ वर्षांनंतर...

Read more

उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा

उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा  पार्थ आराध्ये पंढरपूर– उजनी धरणातून १ लाख व...

Read more

सासवड येथून पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद, मुसळधार पावसाने रस्ता खचला

सासवडजवळ असलेल्या नारायणपूर व परिसरात रात्री ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुणे | जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणपूर गावात बुधवारी रात्री...

Read more

जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे पुन्हा उघडले, 35 हजार क्यूसेक विसर्ग सुरू

औरंगाबाद | पैठण जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व नासिक जिल्ह्यातील पावसाचे पाणी कमी अधिक प्रमाणे धरणात दाखल होत आहे. गुरुवारी सकाळी...

Read more

पुण्यामध्ये अतिवृष्टी, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

पुणे | बुधवारपासून पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. बुधवारी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची...

Read more

उजनी व वीरमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा दुथडी भरून वाहणार

पार्थ आराध्ये पंढरपूर- उजनी व वीरमधून मिळून ४५ हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने भीमा नदी पुन्हा दुथडी भरू वाहण्यास...

Read more

उजनीत आवक वाढणार, घाट माथ्यावर पावसाचा जोर

पार्थ आराध्ये पंढरपूर-  उजनी धरणात येणार्‍या पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात  येणारे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र गुरूवारी रात्री पासून...

Read more

उपसा सिंचन योजनेवरील थकीत कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- सुभाष देशमुख

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. श्रीकृष्ण...

Read more

अबब…! जगातील सर्वाधिक पावसाचे आता ठिकाण महाराष्ट्रात.. .!

महाबळेश्वर मधील व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून स्थानिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे सातारा | जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चार दिवसांपासून...

Read more

यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळ आणि महापुराचे सावट

ग्लोबल न्यूज नेटवर्क। भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे शेती व्यवसायावरच बहुतांश लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखांचा पोशिंदा बळीराजाची अवस्था...

Read more

तुम्हाला माहीत आहे का,पाऊस कसा पडतो ?

तुम्हाला माहीत आहे का,पाऊस कसा पडतो ? पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाखवणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना...

Read more
Page 12 of 14 1 11 12 13 14