बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आजपासून रविवारपर्यंत (ता. १९ जानेवारी) ‘कृषिक’ या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव जी...
Read moreशेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला...
Read moreटरबूज/खरबूज हे वेलवर्गीय पिकातील अत्यंत कमी कालावधीत जास्त नफा देऊन जाणारे पीक आहे, हे कोणत्याही सीजन मध्ये येते, परंतु उन्हाळ्यामध्ये...
Read moreपुणे : गेल्या वर्षीचा कमी पाऊस, उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस...
Read moreगौडगांव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, बार्शी तालुक्यात दुष्काळ पडल्याने सन २०१८-१९ या वर्षातील अजून पर्यंत बार्शी तालुक्यातील सुमारे...
Read moreमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची नुकतीच घोषणा केली. दोन लाखांपर्यंतचे कर्ज...
Read moreअहमदनगर | पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून असलेले...
Read moreउस्मानाबाबाद/प्रतिनिधी- काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून तालुक्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या बुधवारी (दि. 25 ) उत्साहाने साजरी केली. दरम्यान...
Read moreमुंबई | शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी...
Read moreकुठल्याही अटीशर्तींविना शेतकऱ्यांचे एवढे कर्ज होणार माफ… दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा...
Read moreसोलापूर : राज्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने घटल्याने अपेक्षित उत्पादनातही 40...
Read moreकोल्हापूर । कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कांद्याचे भाव वाढून दोन महिने झाले...
Read moreमाढा: राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आपला ही या कर्जमाफी मध्ये...
Read moreअवकाळी पाऊस नूकसान शासनाच्या मदतीला मर्यादा असल्याने पिकविमा कंपन्याकडून मदत देण्यासाठी प्रयत्नशील - कृषी आयुक्त सुहास दिवसे बार्शीत कृषी पदवीधर...
Read more22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे मुंबई | राज्यात काही दिवसांपासून अवकाळी...
Read moreचांगला बागईतदार होण्यासाठी खालिल गोष्टी लक्षात ठेवा. पिकात निर्णय घेताना आचरणात राहू द्या. काही संकल्प: १) प्रथम झाडाचे ऐकायला शिका....
Read moreमुंबई ।अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. अशी मागणी...
Read moreसोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य : आ.राजेंद्र राऊतबाजार समितीत स्नेहमेळावाबार्शी : व्यापार्याना विविध उद्योग निर्मितीसाठी शासनाकडून अनुदान व...
Read moreनाशिक: एकीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखीनच तीव्र होत असताना इकडे राष्ट्रवादी...
Read moreऊस पिकास पर्यायी आर्थिक उत्पन्न देणारे पीक घेण्यास कृषी पदवीधरांनी शेतकर्यांना प्रवृत्त करावे -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बार्शीत कृषी पदवीधरांचा...
Read more