Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत नाही, पण राणेंच्या बंगल्यावर.. आशिष शेलारांची घणाघाती टीका

by Team Global News Marathi
March 15, 2022
in मुंबई
0
मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? – आशिष शेलार
ADVERTISEMENT

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांनी बंगल्यातील बेकायदा बदल हटवणे अपेक्षित असून अन्यथा पालिका स्वत: कारवाई करणार आहे. याप्रकरणावरुन राणे पुत्र संतापले असून महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. आता, आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करुन शिवसेनेला लक्ष्य केलंय.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

राणे यांच्या बंगल्यात बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने या बंगल्याची गेल्या महिन्यात पाहणी केली होती. ४ मार्च २०२२ रोजी पालिकेने राणे कुटुंबीयांना नोटीस पाठवून त्यांच्या घरातील बेकायदा बांधकामाबाबत विचारले होते. त्यावर त्यांनी बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याचा दावा वकिलामार्फत केला होता. मात्र, पालिकेने हा दावा फेटाळून लावला आहे. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य करत महापालिकेकडून दाऊद इब्राहिमच्या अनधिकृती बांधकामावर कारवाई होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेची गेल्या २५ वर्षात दाऊदच्या टेंमकर मुल्ला, पाकमोडीया स्ट्रीट, मेमनच्या अल-हुसैनी बिल्डिंग, मोहम्मद अली रोड, मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारण्याची हिम्मत नाही. पण, नारायण राणे यांच्या बंगल्यात दुर्बीण लावून शोधकार्य? सुरू आहे, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. मालाड-मालवणी समोर हार… मालवणी माणसावर प्रहार…!, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

 

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन लढावे

Next Post

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, रामदास आठवले यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Next Post
शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच आणले आहेत -रामदास आठवले

'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', रामदास आठवले यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group