Monday, August 15, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते

by Team Global News Marathi
October 18, 2021
in महाराष्ट्र
0
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान !
ADVERTISEMENT

 

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. राज्यात विरोधात बसलेल्या आणि केंद्रातील मोदी सरकारवर उद्धव ठाकरे बसरले होते. केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्री पदावर बसलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा धारण केला, अशी टीका केली होती. त्यावरून आता शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देतं भाजपवर निशाणा साधला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत भाजपने चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. शिवसेनेविरोधात बंडखोर उमेदवार देऊन भाजपने बेईमानी केली होती. पहिलं बेईमान कोण हे भाजपने तपासावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. पहिले ते बेईमान झाले नसते तर, जसं ते आज म्हणतात तसं उद्धवसाहेब बेईमान झाले नसते, असं म्हणत देवेंद्र फडणीसांच्या टीकेला पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाबडा मुखवटा परिधान केला आहे. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं चुकीचं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता त्यावर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. परंतु, हा विषय एकट्या शिवसेनेचा नव्हता. सोबत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Next Post

“फक्‍त प्रस्ताव द्या, निधी आणायची जबाबदारी माझी” खासदार उदयनराजे भोसले यांचा शब्द

Next Post
“फक्‍त प्रस्ताव द्या, निधी आणायची जबाबदारी माझी” खासदार उदयनराजे भोसले यांचा शब्द

"फक्‍त प्रस्ताव द्या, निधी आणायची जबाबदारी माझी" खासदार उदयनराजे भोसले यांचा शब्द

Recent Posts

  • जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न – एकनाथ शिंदे
  • “मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं” – अमृता फडणवीस
  • “मी सामना वाचत नाही, त्यांचे विचार…”; अमृता फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना टोल
  • अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी पोलिसांचा तपास बोरिवलीतून एका संशयिताला घेतले ताब्यात
  • नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणाव्यात, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group