Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन

by Team Global News Marathi
June 30, 2022
in राजकारण
0
भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने ‘अंत्योदय प्रतिष्ठान’ तर्फे रत्नागिरी येथे भव्य रुग्णालयाचे लोकार्पण
ADVERTISEMENT

 

महाराष्ट्रामध्ये एकीकडे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष सारकर्ब्सथपं करत आहे. पण, अशा या वातावरणामध्ये नेत्यांना धमकीचे फोन आणि पत्र येत असल्याचे समोर आले आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी लाड यांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर लाड यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात फोन नंबरवरून प्रसाद लाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मागील दोन दिवसांपासून एका अज्ञात फोन नंबरवरून धमकीचे फोन येत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले आहे. या प्रकारानंतर प्रसाद लाड यांनी पोलीस गुन्हे सहआयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून सीडीआर काढण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांना सुद्धा पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

अत्यंत अश्लिल भाषेत हे पत्र लिहून धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलाने पाठवले आहे. या वकिलाने याआधीही असंच पत्र पाठवले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच सरकार पाडले जात आहे, असा उल्लेख ही विजेंद्र म्हात्रे याने केला आहे. हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची महाविकास आघाडीवर टीका, मात्र काही वेळातच ट्विट डिलीट

Next Post

शिंदे मुंबईकडे रवाना, म्हणाले ‘हे सर्व सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी.’

Next Post
‘बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही’ आदित्य ठाकरे यांचा सूचक विधान

शिंदे मुंबईकडे रवाना, म्हणाले 'हे सर्व सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी.'

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group