वाढत्या दलित अत्याचाऱ्याला भाजप कारणीभूत नाही -रामदास आठवले

वाढत्या दलित अत्याचाऱ्याला भाजप कारणीभूत नाही -रामदास आठवले

ग्लोबल न्यूज: वाढत्या दलित अत्याचाऱ्याला भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरणे योग्य नाही. यासाठी समाजाची धारणा दोषी आहे असे खळबळजनक वक्तव्य रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागला आहे. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे ते ‘नवभारत टाईम्स’च्या एका मुलाखतीत बोलताना बोलत होते.

या मुलाखतीत यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनात वाद झाल्याचं रामदास आठवले यांनी नाकारलं नसले तरी समाजी भेदभाव कारणीभूत असल्याचे म्हटलं आहे.

दुप्पट पैसे देण्याचे अमिष दाखवून बनावट नोटा देत फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना अटक

आज जरी भाजपाला ब्राम्हण पक्ष म्हटले असले तरी २०१४ ,२०१९ च्या निवडणुकीच्या निकाल पहिला तर पंतप्रधान मोदींना विजय करण्यात दलित आणि मागासवर्गीय जनसमुदायांचा मोठा भाग आहे असे बोलून दाखविले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: