Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही’ आदित्य ठाकरे यांचा सूचक विधान

by Team Global News Marathi
June 25, 2022
in महाराष्ट्र
0
‘बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही’ आदित्य ठाकरे यांचा सूचक विधान
ADVERTISEMENT

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आले आहे अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण शिवसेनेतच आहोत, असं विधान वारंवार करण्यात येत आहे. पण त्यांच्या या विधानाला आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. “काही लोकांकडून आपण शिवसेनेसोबतच आहोत, असं म्हटलं जात आहे. पण हे सगळं खोटं आहे. आता त्यांना पुढची वाट ही भाजपशिवाय पर्याय नाही, असं झालं आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

त्यांना आता भाजपात विलिन होण्याशिवाय पर्याय नसेल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? “शिवसेनेचे आमदार गुवाहाटी किंवा कुठे दुसरीकडे असतील त्यापैकी ५० टक्के आमदार आपल्यासोबत आहेत. कारण त्यांना जेवायला चला म्हणून नेलं आणि पुढे कैदी म्हणून ठेवलं आहे. ही लढाई पुढे कशी जाईल याचा आपल्या कुणालाही अंदाज नाही.

ADVERTISEMENT

खरं बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी बंडाची कुरबूर ऐकली होती. तेव्हा त्यांनी सर्व आमदारांना बोलावून घेतलं होतं आणि सांगितलं होतं. तुम्हाला जर मुख्यमंत्रीपद हवं असेल तर तुम्ही मला समोर येऊन सांगा. तुम्हाला मुख्यमत्री बनवून देतो. सगळं वेगळं चित्र उभं केलं आहे. रुसवे फुगवे असतील तर हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून सांगितलं असतं. सूरत आणि गुवाहाटीत पळून जावून काय होणार होतं? पक्षप्रमुखांसोबत बोलायचं होतं. आता आपल्याला पुढे लढायचं आणि जिंकत जायचं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

‘तुम्ही तुमची इज्जत घालवली तेवढी पुरे, निघा आता’ काँग्रेसने एकनाथ शिंदेंना सुनावले

Next Post

नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; थेट राष्ट्रवादीवर आरोप

Next Post
नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; थेट राष्ट्रवादीवर आरोप

नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; थेट राष्ट्रवादीवर आरोप

Recent Posts

  • स्टॉक मार्केटचे ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन
  • शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group