Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

आळस काढणाऱ्या राजाचे राज्य टिकत नाही; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

by Team Global News Marathi
December 5, 2022
in महाराष्ट्र
0
आळस काढणाऱ्या राजाचे राज्य टिकत नाही; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

अशातच आता त्यांनी अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू म्हणाले, आळस काढलेल्या राजाचे राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिले, असा टाेला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले, मी राजा झालो म्हणून झोपायचे ठरलेले वेळातच भेटायचे असे, होता कामा नये. एक तर राजा व्हायचे नाही आणि झालेच तर मग आळस काढल्यावर त्या राजाचे राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. तसेच, जेव्हा मंत्रिपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगले खाते मागत होते. सगळ्या गोष्टींनी वजनदार खाते मागण्याची रेस सुरू होती; परंतु मी राज्यातील पहिला माणूस होतो की उद्धव ठाकरे यांना मी दिव्यांग मंत्रालय मागितले, असेदेखील यावेळी बच्चू कडूंनी नमूद केले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
सामनाच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रतिउत्तर

सामनाच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रतिउत्तर

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group