Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“१९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावंच लागेल” – किरीट सोम्माया

by Team Global News Marathi
February 23, 2022
in महाराष्ट्र
0
” सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार “
ADVERTISEMENT

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ बंगालच्या घोटाळ्यांचा आरोप लगावला होता. यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई येथील १९ बंगल्यांवरुन सुरू असलेल्या वादाप्रकरणी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यात समोर येत असून यासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि तशा सूचना राज्य सरकारला देण्यात याव्यात अशी विनंती करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. ते राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाबाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

ADVERTISEMENT

राज्यात जे काही घोटाळे घडले आहेत किंवा घडत आहेत त्याची संपूर्ण कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. कोर्लईतील १९ बंगल्यांच्याबाबत जर नेमकी माहिती समोर येत नसेल आणि मुख्यमंत्र्यांचं नाव त्यात आलं आहे, तर ते गप्प का? त्यांना राज्याच्या जनतेला उत्तर द्यावच लागेल, असं किरीट सोमय्या म्हणाले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

“ना डरेंगे,ना झुकेंगे; Be ready for 2024!” ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवाब मलिकांचे ट्विट

Next Post

नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत असून अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का?

Next Post
नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत असून अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का?

नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत असून अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का?

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group