मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय उत्तर द्यावे हेच समजत नाही. पवारांनी चालवायला मी काय आता उभा राहिलो काय प्रश्नांची उत्तरे मिळत नाही म्हणून आरोप होत आहेत काँग्रेसपेक्षा भाजप नालायक निघाल भाजप सरकार युपीएपेक्षा जास्त नालायक निघाले मुख्यमंत्री भांबावलेत, त्यांना काय बोलायचे ते उमजेना काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांचे वाभाडे काढले होते आता तुम्ही सत्तेत असताना तुमचे कपडे काढतोय ,भाजपच्या नेत्यांमध्ये खोट बोलण्याची स्पर्धा लागली आहे ,पवारांच्या दिल्लीतील बंगल्यावर कोण जातंय, उत्तरं द्या अस म्हणत 5 वर्ष मोदींनी फक्त खोटा प्रचार केला अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
शहीद भगतसिंग मार्गावर असलेल्या मैदानात पार पडली. यावेळी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत “लाव रे तो व्हिडीओ” अस म्हणत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
मुख्यमंत्री भांबावलेत, त्यांना काय बोलायचे ते उमजेना – राज
काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांचे वाभाडे काढले होते – राज
भाजप आणि कॉंग्रेस मध्ये नालायकपणाची स्पर्धा लागलीय – राज
भाजप सरकार युपीएपेक्षा जास्त नालायक निघाले. – राज
आता तुम्ही सत्तेत असताना तुमचे कपडे काढतोय – राज
भाजपच्या नेत्यांमध्ये खोट बोलण्याची स्पर्धा लागली आहे – राज
पवारांनी चालवायला मी काय आता उभा राहिलो काय – राज
प्रश्नांची उत्तरे मिळत नाही म्हणून आरोप होत आहेत – राज
2014 सारखी मोदी लाट आता राहिली नाही – राज
भाजप पुन्हा सत्तेत येणार नाहीत मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत – राज
एखाद्या उद्योजकाने आज पर्यंत कधी कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही – राज
लावारिस कार्ट्यांना लाजा नाहीत मोदींच्या गरिबी हटवली च्या पोस्ट वरून टीका
2016 साली देशात 38 हजार बलात्कार – राज
भाजपच आयटी सेल लावारिस – राज
आमचे वैमानिक अमोल यादवांची भाजपकडून फसवणूक – राज
मोदींच्या कार्यकाळात गंभीर गुन्हात वाढ – राज
जेट एअरवेज वाचवण्यासाठी मोदींनी काय केल ( मध्यस्थी का नाही केली) – राज
राफेलच उपकंत्राट अनिल अंबानीच्या कंपनीला का ? – राज
तुम्हाला देशप्रेमी म्हणायचं का देशद्रोही – राज
प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार कुणी दिला – राज
आमचा पीएम फकीर नाही ते बेफिकीर – राज
वाजपेयींनी कधी कारगिलचा बाजार नाही मांडला – राज
जवानांच्या नावाने मते कशासाठी मागता ? – राज
पुलवामा हल्ला हा सरकारचे अपयश – राज
मोदी शहा हे देशावरील संकट – राज
शिवसेनेला मत म्हणजे मोदी शहांंना
मत – राज