Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन अंकी आकडा गाठण्याची शक्यता, राजकीय निरीक्षकांचा अंदाज

by admin
May 10, 2019
in राजकारण
0
राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन अंकी आकडा गाठण्याची शक्यता, राजकीय निरीक्षकांचा अंदाज

धीरज करळे
मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. परंतु या निकालापूर्वी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय जाणकारांच्या मते महाराष्ट्रात भाजप पक्ष सर्वाधिक जागा जिंकत पहिल्या स्थानावर येण्याची शक्यता आहे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला 15 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यंदा प्रथमच शिवसेनेला फटका बसणार असे दिसत आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकेल. विदर्भ व मुंबईत अपेक्षित यश मिळाले तर काँग्रेसही दोन जागांवरून दोन आकडी जागा गाठू शकते आणि तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून वर्तवला जात आहे.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे गड मानले जाणाऱ्या औरंगाबाद , परभणीत वर्षानुवर्षे तेच ते चेहरे व न झाल्या कामांमुळे जनतेत राेष आहे. त्यामुळे या मतदारसंघांतही शिवसेनेला धक्का बसण्याची चिन्हे आहेत . ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होण्याची शक्यता आहे ते मतदारसंघ प्रामुख्याने शिवसेनेचे आहेत.दुसरीकडे या भागात वंचित बहुजन आघाडीचा मात्र काँग्रेसला फटका बसू शकताे.

२०१४ मध्ये काँग्रेसने राज्यात दाेनच जागा राखलेल्या नांदेड व हिंगाेलीत ‘वंचित’चे उमेदवार चालल्याने अशाेक चव्हाणांची दमछाक झाली. येथील निकालही धक्कादायक लागू शकतात असा अंदाज आहे. २०१४ मध्ये १० पैकी १० जागा जिंकणाऱ्या भाजप- शिवसेना युतीला विदर्भात यंदा किमान चार ते पाच जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे . तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील मतदारांनी ‘पंजा’ला पसंती दिल्याचे अंदाज आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: काँग्रेसनिकालभाजपराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा २०१९शिवसेना
ADVERTISEMENT
Next Post
आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस,पोखरण अणुचाचणी ला 21 वर्ष पूर्ण

आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस,पोखरण अणुचाचणी ला 21 वर्ष पूर्ण

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group