Wednesday, November 29, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चाचे करायचे काय निवडणूक आयोगाला पडला प्रश्न

by admin
April 13, 2019
in राजकारण
0
राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चाचे करायचे काय निवडणूक आयोगाला पडला प्रश्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात होत असलेल्या जाहीर सभांचा खर्च कोणत्या राजकीय पक्षाच्या निवडणूक हिशोबात धरायचा असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे.

नांदेडच्या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या भाषणांच्या क्लिपचा आधार घेत, मोदींनी दिलेली आश्वासनं किती पोकळ होती, हे आपल्या भाषणातून सांगितलं. गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होणार आहे.

परंतु यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. तसेच प्रचार सभांमध्ये ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ला ही मत द्या किंवा अमुक उमेदवाराला विजयी करा असे ही आवाहन कारत नाहीत.त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.भाजपने आयोगाला पत्र लिहून हा खर्च संबधीत पक्षाच्या नावावर टाकावा असे पत्र दिले आहे.आता आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राज ठाकरेलोकसभा २०१९
ADVERTISEMENT
Next Post
माढा लोकसभा मतदार संघात  २००९ ची पुनरावृत्ती होणार,राष्ट्रवादी विजयी होणार-आ.भारत भालके

माढा लोकसभा मतदार संघात २००९ ची पुनरावृत्ती होणार,राष्ट्रवादी विजयी होणार-आ.भारत भालके

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group