Saturday, November 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निकाला आधीच शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांला गावकऱ्यांनी जाहीर केला गावचा खासदार

by admin
April 22, 2019
in राजकारण
0
निकाला आधीच शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांला गावकऱ्यांनी जाहीर केला गावचा खासदार

बार्शी – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच बार्शी तालुक्यातील युवा शेतकरी नेता खासदार झाला आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. गावचे सुपुत्र व लोकसभेचे उमेदवार असलेल्या शंकर गायकवाड यांची गावचा खासदार म्हणून घोषणा केली आहे. शंकर गायकवाड हे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

दरम्यान उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले.परंतु या गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे यावेळी उमेदवार असलेल्या शंकर गायकवाड यांनीही गावच्या विनंतीला मान देत मतदानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर, गावकऱ्यांनी चक्क गावचा खासदार म्हणून शंकर गायकवाड यांना घोषित केले, तसेच त्यांचा सत्कार करुन गावातून मिरवणूकही काढली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: उस्मानाबादबहिष्कारबार्शीलोकसभा २०१९वाणेवाडीशेतकरी संघटना
ADVERTISEMENT
Next Post
बारामती जिंकण्यासाठी मी डबल फळाचा नांगर घेऊन आलो आहे-राम शिंदे

बारामती जिंकण्यासाठी मी डबल फळाचा नांगर घेऊन आलो आहे-राम शिंदे

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group