Thursday, November 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 5, 2019
in महाराष्ट्र
0
शिक्षण संस्था चालक-शिवसेना उपनेते ते कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचा चढता राजकीय आलेख

सोलापूर |  रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं होतं. हे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हे झालेल्या घटनेला जबाबदार नाहीत, अशा शब्दात त्यांनी चव्हाणांची पाठराखण केली आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर 24 जण बेपत्ता देखील झाले होते.

पुण्यात मुळा मुठा नदी फुटून झालेल्या दुर्घटनेचं खापर त्यावेळीही उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आलं होतं. याच प्रकरणाची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे.

दरम्यान, खेकड्यांनी भिंत पोखरल्याची थिअरी शिवसेना आमदाराला वाचविण्यासाठी नाही. मला जे ग्रामस्तांनी सांगितले तेच मी सांगतोय, असंही सांगायला तानाजी सावंत विसरले नाहीत.


=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: कोकणखेकडाजलसंधारणतानाजी सावंततिवरे धारण
ADVERTISEMENT
Next Post
26 दिवसांच्या प्रवासानंतर गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात

26 दिवसांच्या प्रवासानंतर गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group