Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता मनसेतर्फे नवी मुंबईत संपन्न होणारआगळा वेगळा गाजर विवाह सोहळा

by admin
April 22, 2019
in राजकारण
0
आता मनसेतर्फे नवी मुंबईत संपन्न होणारआगळा वेगळा गाजर विवाह सोहळा

नवी मुंबई-   गेल्या पंधरा दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोदी विरोधी सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सडेतोड आणि पुराव्याद्वारे आरोप करण्याची आणि आपला मुद्दा पटवून देण्याची नवी स्टाईल ठाकरे यांनी आणली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात नवी मुबंई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. यावेळी गजानन काळे यांंनी भाजप सेनेला कोपरखळी काढत गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

कोपरखळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा गाजर विवाह* सोहळा खोटया आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी ५६ इंचाच्या मुहूर्तावर होणार असून जॅकेटवाला फुगा,विनोदी मंत्री,पिस्तुलधारी गिऱ्या* हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा  गाजर विवाह सोहळा खोटया आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी ५६ इंचाच्या मुहूर्तावर  होणार असून जॅकेटवाला फुगा,विनोदी मंत्री,पिस्तुलधारी गिऱ्या हे  येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील तसेच पिट्टू, चंपाताई,शेलार मामा  व  छोट्यांची किलबिलाट असेल.मग मंडळी येताय ना आगळ्यावेगळ्या गाजर विवाहास?
अशा प्रकारची पत्रिका मनसे अधिकृत वृतांत या पेजवरून सर्वाना पाठवली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: गाजरमनसेराज ठाकरेविवाह सोहळा
ADVERTISEMENT
Next Post
तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात २ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात २ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group